परिचय व जीवनचरित्र
संत बहिणाबाई या संत तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या. त्यांनी प्रतिकूल कौटुंबिक परिस्थितीचा सामना करत विठ्ठलभक्ती केली आणि वारकरी संप्रदायाचे मोठेपण आपल्या साहित्यातून मांडले.
महत्त्व व वारसा
वारकरी संप्रदायाचे मन्दिर उभारणीचे वर्णन करणारा त्यांचा अभंग "संतकृपा झाली इमारत फळा आली" हा अत्यंत प्रसिद्ध आहे.
संतांचे अभंग व साहित्य संग्रह
या संतांचे साहित्य अद्याप प्रकाशित झालेले नाही.